शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

अर्जुनाला विजयी करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गरुडध्वज रथाचीच निवड का केली, ते जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:08 IST

भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शक्तींनी प्रभावित झालेल्या रथाने अर्जुनाला संरक्षण कवच दिले असे म्हणता येईल!

भगवान श्रीकृष्ण ६४ कलांमध्ये निपुण होते आणि सोबत त्यांचा शिष्य सर्वोत्तम धनुर्धर अर्जुन होता. तो द्वंद्वयुद्धातही निपुण होता. याशिवायकृष्णाकडे अनेक शस्त्रास्त्रे होती. त्यांची नारायणी सेना महाभारत काळातील सर्वात बलशाली सेना होती. श्रीकृष्णानेच कलरीपट्टू नावाच्या लढाईच्या कलेचा शोध लावला, ज्याला आता मार्शल आर्ट म्हणतात.श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव 'सारंग' होते. त्यांच्या खड्गाचे नाव 'नंदक', गदेचे नाव 'कौमुदकी' आणि शंखाचे नाव 'पांचजन्य' होते, जो गुलाबी रंगाचा होता. महाभारतात श्रीकृष्णाचे दोन रथ होते. चला त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

१. श्री कृष्णाचे २ अतिशय दिव्य रथ होते. पहिल्याचे नाव गरुडध्वज आणि दुसऱ्याचे नाव जैत्र.

२. गरुडध्वजाच्या सारथीचे नाव दारुका होते आणि त्याच्या घोड्यांची नावे शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प होती.

३. श्रीकृष्णाचा जैत्र नावाचा सेवकही होता आणि एक रथही होता. या रथांचा उल्लेख श्रीमद भागवत महापुराणात आढळतो.

४. गरुडध्वज रथ हा अतिशय वेगवान रथ होता. या रथावर स्वार होऊन रुक्मिणीचे अपहरण करण्यात आले. वादळाच्या वेगाप्रमाणे हा रथ मंदिराजवळ क्षणभर थांबला आणि श्रीकृष्णाने लगेचच राजकुमारी रुक्मिणीला रथावर बसवले आणि रथाचे घोडे पूर्ण वेगाने धावले, असे म्हणतात.

५ श्रीकृष्णाने हा रथ स्वर्गातून आणला असे म्हणतात. बिहारच्या राजगीरमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जी महाभारत काळाशी संबंधित आहेत. यापैकी एक श्रीकृष्णाच्या रथाच्या खुणा आहेत. हाच रथ श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धात वापरला होता. या रथाच्या शिरावर खुद्द हनुमंत बसले होते म्हणून शत्रू सैन्यातून येणाऱ्या दुष्ट शक्तींपासून अर्जुनाचा बचाव होऊ शकला. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत