शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

ग्रहस्थिती बदलल्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर नेमका काय आणि कसा फरक पडतो? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 5:35 PM

ग्रहांचे आपल्यावर होणारे परिणाम हे प्रकाशरूपाने होत असतात. त्यांचे इष्ट व शुभ परिणाम प्रकाशरूपाने मानवावर होत असतात. 

अनेकदा राशीभविष्य सांगताना ग्रहस्थितीचे वर्णन केले जाते. जसे की शनिचे स्थित्यंतर अमुक राशीत झाल्यामुळे इतर राशींवर प्रभाव पडेल, सूर्याचे स्थान बदलल्याने अमुक राशींचे भाग्य उजळणार आहे, राहू केतूच्या स्थलांतरामुळे अमुक राशींवर अरिष्ट ओढवण्याचे संकेत आहेत, इ. या गोष्टी आपण वाचतो, पण त्या आपल्या आकलनाच्या पलिकडे असतात. आपण वर दिलेली जुजबी माहिती सोडून राशीभविष्याचा मजकूर वाचून विषय संपवतो. परंतु ही ग्रहस्थिती आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर नेमका कसा प्रभाव टाकते, ते थोडक्यात समजून घेऊ.

ग्रहांचे आपल्यावर होणारे परिणाम हे प्रकाशरूपाने होत असतात. जसे सूर्य प्रकाशाचे परिणाम पृथ्वीवर व आपल्यावर होत असतात. वास्तविक ग्रहगोल हे सूर्यापेक्षाही मोठे आहेत, पण ते सूर्यापेक्षा कितीतरी दूर आहेत. त्यामुळे ते आपल्याला लहान दिसतात इतकेच. पण त्यामुळे त्यांचा प्रकाशरूप परिणाम होत नाही, असे नाही. 

शिवाय ज्या नक्षत्रात तो ग्रह असतो त्या नक्षत्राचे तेज तो घेतो. ते तेज अधिक आपले तेज मिळून ते पृथ्वीवर परावर्तित करतात. गुरु व शुक्र हे सर्वात दिसावयास मोठे आहेत. तसेच सात्विक, सौम्य व शुभग्रह आहेत. यामुळे त्यांचे इष्ट व शुभ परिणाम प्रकाशरूपाने मानवावर होत असतात. 

ही क्रिया त्यांच्या अस्ताच्या कालात थांबते. कारण ते सूर्य सन्निध गेलेले असतात. शुभकार्यात त्यांच्या शुभ व सात्विक परिणामांची गरज असते. पण अस्तामुळे ते मिळणार नाहीत. म्हणून त्यांच्या अस्तात शुभ व मंगल कार्य करू नये, असे शास्त्र सांगते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष