शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
6
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
7
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
8
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
9
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
10
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
11
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
12
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
13
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
14
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
15
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
16
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
18
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
19
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
20
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

कष्टकरी शेतकऱ्यांना सक्षम बनवा

By admin | Published: May 28, 2015 12:35 AM

भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. याकरिता जो शासन सत्तेवर येतो. त्याने अगोदर शेतकऱ्यांना सक्षम बनवावे.

उपेक्षा कायम : शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भंडारा : भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. याकरिता जो शासन सत्तेवर येतो. त्याने अगोदर शेतकऱ्यांना सक्षम बनवावे. तेव्हा कोठे आपला भारत देशातील शहरे स्मार्ट होऊ शकतील. कारण शेतकरी हा आपला देशाचा पाठीचा कणा आहे. शेतकरीच हा भारताला स्मार्ट बनवू शकतो. त्यासाठी शेतकरी विचाराचे नेते पदावर आले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या की होतील. अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे राजेंद्र पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शासनाने प्रत्येक गावात शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी कार्यशाळा घेतली पाहिजे. देशातील ८० टक्के मतदार शेतकरी, भारताची दिशा व नशिब बदलवून दाखवू शकतील तरच भारत स्मार्ट देश बनू शकतो. ६५ वर्षानंतर यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या तीन पटीने वाढल्या आहेत. जर अन्न पिकविणारे शेतकरी दु:खी राहतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. उपरोक्त माहिती शासनाला कळविण्यात यावे जेणे करून कष्टकरी शेतकऱ्यांवर शासन योग्य विचार करू शकेल असेही निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)