शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

प्रत्येकाने निरोगी शरीरासाठी देखभाल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 9:37 PM

मानवी शरीर अमूल्य आहे. वातावरणातील बदलामुळे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम पडतात. यामुळे आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. नवनवीन आजार वैद्यकीय क्षेत्रात आवाहन ठरत आहेत.

ठळक मुद्देविकास मेश्राम : वरठी येथे गोवर रुबेला लसीकरण जनजागरण मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मानवी शरीर अमूल्य आहे. वातावरणातील बदलामुळे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम पडतात. यामुळे आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. नवनवीन आजार वैद्यकीय क्षेत्रात आवाहन ठरत आहेत. यामुळे जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मुलाच्या आजाराबाबत पालकांनी सतर्क राहावे. शासन स्तरावर लहान मुलांना होणाºया आजाराबाबत उपाय व उपचार केले जातात. निरोगी शरीर हे अमूल्य दागिना असून प्रत्येकाने याची देखभाल करावी, असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकरी डॉ. विकास मेश्राम यांनी केले.गोवर रुबेला लसीकरण जनजागरण मोहीम अंतर्गत तथागत पब्लिक स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात पालकांना माहिती देताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे सुदामे, प्रा. डॉ. अश्ववीर गजभिय, प्रा. विद्या मेश्राम उपस्थित होते.यावेळी गोवर रुबेला लसीकरण कण्याचे महत्व पालकांना सांगण्यात आले. या लसीकरणाच्या माध्यमातून लहान मुलांना होणाऱ्या गंभीर आजारापासून मुक्त करण्याचे धोरण असल्याची माहिती त्यांनी दिली. शासनस्तरावर या योजनेच्या देशातील इतर राज्यात यशस्वी आयोजन झाले असून महाराष्ट्रात लवकरच नऊ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना गोवर रुबेला लस देण्यात येणार आहे. पालकांनी मुलाच्या पालकत्वाची जबाबदारी म्हणून न चुकता मुलांना लस द्यावी असे आवाहन त्यांनी केले.संचालन श्रावणी मेश्राम व आभार प्रदर्शन ऋतुजा राऊत यांनी केले. यावेळी शहनाज शेख, स्वाती राघोर्ते, बबिता रहांगडाले, प्रीती काळे, मीरा चाचेरे, योगिनी लांजेवार, ज्योती बागडे, राहुल खोब्रागडे, धीरज गोडखे, पूजा बोन्द्रे, अश्विनी निमकर, गीता देशमुख उपस्थित होते.