शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

शेतकऱ्यांचे किमान दैनिक उत्पन्न निश्चित करा

By admin | Published: February 04, 2017 12:23 AM

शेतकऱ्यांचे किमान दैनिक उत्पन्न निश्चित करण्यात यावे, अशी मागणी खासदार नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे.

नाना पटोले यांची पंतप्रधानांना मागणीभंडारा : शेतकऱ्यांचे किमान दैनिक उत्पन्न निश्चित करण्यात यावे, अशी मागणी खासदार नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे.महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच विविध कारणांमुळे नुकसान होत असते. याशिवाय शेतकऱ्यांना पिकांचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. या कारणांमुळे शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करण्यासाठी भाग पडतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांचे किमान दैनिक उत्पन्न निश्चित करण्यात यावे, जेणेकरून शेतकरी दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील. यासह शेतकऱ्यांचा सामजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासही होऊ शकेल, असे खासदार नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शेतकरी वंचितभंडारा : जिल्ह्यात खरीप हंगामात निसर्गाची अवकृपा झाली. अनेक शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला. शासकीय स्तरावरून त्यांना आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. शासकीय यंत्रणेमुळे नुकसानीचा अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठविला. मात्र यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळालेला नसल्याने अजूनही शेतकरी प्रतीक्षेत आहेत.