शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करा

By admin | Published: October 09, 2015 1:13 AM

निसर्गाचा लहरीपणा व सततची नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, ..

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन: साकोली तालुका काँगे्रस कमेटीची मागणीसाकोली : निसर्गाचा लहरीपणा व सततची नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, असे निवेदन साकोली तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साकोली यांना देण्यात आले आहे.या निवेदनानुसार शसनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात यावे, कृषी पंपासाठी विद्युत जोडणी देण्यात यावी, तालुक्यातील विद्यार्थ्यांचे उच्च व तांत्रिक शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे देयके त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतानी तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, रेखा समरीत, माजी सभापती ब्रिजलाल समरीत, जगन रहांगडाले, प्रकाश करंजेकर, ओम गायकवाड, सुनिता शहारे, विष्णू पुस्तोडे, अश्विन नशीने, जितेंद्र नशीने, मनोहर डोंगरे, कपील मल्लानी, उमेश भुरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, दिपक रामटेके, ताराबाई तरजुले, विजय दुबे, ओमप्रकाश बनकर, अमीत राऊत, कुलदीप नंदेश्वर, सुशील बनकर, शालु नंदेश्वर, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, निनाद राऊत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)