शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

जलकुंभांची सुरक्षा धोक्यात

By admin | Published: June 21, 2016 12:25 AM

नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी गावागावात जलकुंभ तयार करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात ४१६ जलकुंभ : एकाही ठिकाणी चौकीदार नाहीभंडारा : नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी गावागावात जलकुंभ तयार करण्यात आले आहेत. परंतु या जलकुंभाच्या सुरक्षेसाठी कुठेही चौकीदार नाही. त्यात कुणी विषप्रयोग केला तर अख्खे गाव वेठीस धरले जाऊ शकते, अशी भयावह परिस्थिती आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील कुलकुली ग्रामपंचायतच्या सार्वजनिक नळ योजनेच्या जलकुंभात अज्ञात इसमाने विषारी द्रव्य टाकल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली, त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत चमू’ ने सोमवारला गावागावांतील जलकुंभांना भेटी देऊन पाहणी केली असता तिथे कुणीही सुरक्षारक्षक दिसून आला नाही. जीवनावश्यक असलेले पाणी ज्या ठिकाणाहून पुरवठा करण्यात येते त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे या जलकुंभावर सहजरित्या कुणालाही प्रवेश करता येतो. भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी, दिघोरी, कोंढा या ठिकाणी लोकमत चमू जलकुंभावर चढत असताना कुणीही त्यांना रोखले नाही. सुरक्षा रक्षकाची नियुक्ती न केल्यास गडचिरोली जिल्ह्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात ३६५ नळयोजना आहे. भंडारा तालुक्यातील भिलेवाडा टेकडीवर असलेल्या विशाल जलकुंभातून एमआयडीसीला पाणीपुरवठा होतो. जलकुंभाचे पुन्हा बांधकाम असले तरी रॅलींगमधून आतमध्ये प्रवेश करून वर चढता येते. जलकुंभाची स्थिती नंबर वन असली तरी सुरक्षेची उपाययोजना मात्र शून्य आहे.