शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By admin | Published: August 17, 2016 12:12 AM

भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वरठी येथील वैभव मेश्राम (१८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

वरठी मार्गावरील घटना : जखमीला नागपूरला हलविलेवरठी : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वरठी येथील वैभव मेश्राम (१८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जख्मीना नागपुरला हलवण्यात आले आहे. सदर घटना काल सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भंडारा टाकळी मार्गावर घडली.माहीतीनुसार वैभव मेश्राम, समीर नागदेवे आणि विनय नादुंरकर वरठी येथुन ध्वजारोहण कार्यक्रम आटोपून दुचाकी (एमएच ३६ डी २२३७) ने रावणवाडी येथे गेले होते. त्यांच्यासोबत वरठी येथील अन्य युवकही आपआपल्या वाहनाने गेले होते. दरम्यान रावनवाडी येथुन परत येत असताना टाकळी जवळ भरधाव ट्रकला ओवरटेक करण्याच्या नादात त्या मागे भरधाव येणाऱ्या ट्रक ने त्यांना जोरदार धडक दिली. यात गांधी वार्ड वरठी येथील वैभव मेश्राम (१८) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. दुचाकी चालक समीर नागदेवे (१८) व विनय नादुंरकर यांना गंभीर दुखापत झाली. ट्रक चा क्रमाक (एमपी-२० एलएचपी-२१०५) होता. वरठी येथील काही युवकांनी अम्बुलंस च्या मदतीने तत्काळ भंडारा शासकीय रुग्णालयात हलवले. समीर व विनय यांना गंभीर दुखापत असल्यामुळे त्यांना नागपुरला हलवण्यात आले. दोघापैकी विजय ची प्रकृती धोक्याबाहेर असुन समीर ची प्रकृती चिंताजनक आहे. मृतक वैभव व जखमी समीर हे जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीचे विद्यार्थी होत.(वार्ताहरतिघेही कमावून शिकणारेअपघात ग्रस्त तिघेही युवकांच्या घरची परीस्थिती हलाखीची आहे. मृतक वैभव ला वडील नाहीत. आईने मोलमजुरी करून दोन मुले व एक मुलींचा -- केला आहे. जख्मी समीरचे वडील ही मोलमजुरी करतात आणि विजय चे वडील कन्टीन मध्ये का करतात. वभैव आणि विनय गावातच मीळेल ते काम करून कुंटुबाला मदत करत होते. त्याबरोबर त्यांचे शिक्षण सुरु होते. अचानक अपघात झाल्यामुळे त्यांच्या कुंटुबावर आघात झाला.