शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
3
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; आलिशान कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
5
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतील २८ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
6
New Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
7
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
8
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
9
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
10
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
11
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
13
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
14
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
15
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
16
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
17
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
18
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
19
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
20
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व

भारनियमन बंद करा

By admin | Published: August 15, 2016 12:20 AM

कृषीपंपाचे भारनियमन तात्काळ बंद करुन शेतीला २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावे,...

अभियंत्यांना निवेदन : शिवसेनेची मागणीसाकोली : कृषीपंपाचे भारनियमन तात्काळ बंद करुन शेतीला २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावे, अशी मागणी शिवसेना तालुकातर्फे विजवितरण कंपनीला निवेदनातून करण्यात आली आहे.तालुक्यातील ९० टक्के रोवणी आटोपली असून पाण्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र निसर्गाची अवकृपा यावर्षीही शेतकऱ्यांवर दिसत आहे. तर ज्या शेतकऱ्याजवळ विहिरी व बोरवेल आले त्यांना १६ तासांच्या भारनियमनाचा समस्या करावा लागत आहे. १६ तासाचे भारनियमन तात्काळ बंद करुन कृषी पंपाना २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावा अन्यथा शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे.शिष्टमंडळात नरेश करंजेकर, पतीराम नेवारे, मोहन चांदेवार, रामदयाल गजभीये, घनीराम विभागे, विठोबा बोरकर, संजय सोनवाने, चंद्रशेखर चोले, धनराज कापगते, तुकाराम निखारे, पुष्पा सोनकुसरे, अनिता कंटकार, नागेश्वर कांबळे, महेश कांबळे, विश्वनाथ चांदेवार, रवि चांदेवार, बंडू लिचडे, ज्ञानेश्वर कापगते, यशवंत लांजेवार, रमेश बोरकर, मुकेश पंचभाई, मुकेश खंदारे, राकेश येरने, विकास बडोले, राधेशाम पंधरे, राहुल संग्रामे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)