शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Agriculture News : बियाणेकोंडीवर गुणनियंत्रकांचा वॉच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 11:11 IST

Agriculture News: बुलडाणा जिल्ह्यात ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि १४ भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद : गतवर्षी शेतकऱ्यांची बियाणेकोंडी झाली होती. अर्थात पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी दोन वर्षांत समोर आल्या. त्यामुळे आता ही बियाणे कोंडी थांबण्यासाठी कृषी विभागाने कृषी निविष्ठांची गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि १४ भरारी पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनातही बुलढाणा जिल्ह्याच्या सुमारे साडेसात लाख हेक्टरपैकी पावणेचार लाख हेक्‍टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.दोन वर्षांपूर्वी अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले, तर गतवर्षी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले होते. सदोष बियाणांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांकडून तक्रारी आल्या. बियाणेच न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र यातही बऱ्याच ठिकाणी वेळ निघून गेल्याने उत्पादनात घट झाली कृषी विभागाने यंदा शेतकऱ्यांची ही बियाणे कोंडी थांबण्यासाठी कृषी निविष्ठांची गुणनियंत्रकामार्फत तपासणी करण्याची मोहीम आखली आहे.   

३८ गुणनियंत्रकांवर जबाबदारी  जिल्ह्यात बियाणांचे १,३८६,  रासायनिक खतांचे १,३९६ व कीटकनाशकांचे १.३४० परवानाधारक वितरक आहेत.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग मिळून  ३८ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नेमण्यात आले आहेत. यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रक, मोहीम अधिकारी,  कृषी  विकास अधिकारी,  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.   येत्या हंगामासाठी कृषी केंद्रांवरील बियाणांचे १,०६०, रासायनिक खतांचे ६२३ व कीटकनाशकांचे २१५ नमुने काढण्याचे लक्ष्यांक निर्धारित करण्यात आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीJalgaon Jamodजळगाव जामोद