शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

एटीएमचे ग्रहण सुटेना; ठणठणाट कायम!

By admin | Published: May 15, 2017 12:37 AM

खामगाव : नोटाबंदीपासून एटीएमला लागलेले ग्रहण अद्याप कायम आहे. शहरातील बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट असून, विशेषकरून रविवारच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नोटाबंदीपासून एटीएमला लागलेले ग्रहण अद्याप कायम आहे. शहरातील बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट असून, विशेषकरून रविवारच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर एटीएमची सेवा विस्कळीत झाली ती अद्यापही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. एकतर एटीएममधील रोख लवकर संपते किंवा त्यात रोख रक्कम टाकलीच जात नाही. रविवारी तर सगळीकडे ठणठणाटच असतो. त्यामुळे पैशांची गरज असलेले नागरिक या एटीएमवरून त्या एटीएमवर चकरा मारताना दिसतात. दुसरा व चौथा शनिवारनंतर येणाऱ्या रविवारी तर परिस्थिती फारच बिकट असते. १४ मे रोजी अशीच परिस्थिती खामगाव शहरात दिसून आली. विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे एटीएमचे ग्रहण केव्हा सुटणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.