शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकर्‍याच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:11 IST

शेतीच्या मालकी हक्काच्या वादात झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून शेख उस्मान शेख सुलतान (६५, रा. खरबडी) यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार मृतकाच्या पत्नीने बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी बोराखेडी पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

ठळक मुद्दे शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : शेतीच्या मालकी हक्काच्या वादात झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून शेख उस्मान शेख सुलतान (६५, रा. खरबडी) यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार मृतकाच्या पत्नीने बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी बोराखेडी पोलिसांत दिली. यावरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.      तालुक्यातील खरबडी येथील शेख उस्मान शेख सुलतान हे शिरवा शिवारात शेतात आईसह वास्तव्यास होते. मंगळवार, ७ नोव्हेंबरच्या सकाळी शेताच्या धुर्‍यावरील नीलमच्या झाडाला नायलॉन व सुतळीच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला होता. याप्रकरणी शेख रफिक शेख लतीफ (रा. खरबडी) यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी र्मग दाखल केला होता; परंतु मृतकाची पत्नी अकीला बी शेख उस्मान (५0) यांनी बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीCrimeगुन्हाDeathमृत्यू