शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

सीआरपीएफ जवानाचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:09 IST

SangramPur News ९ फेबु्वारी रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क वरवट बकाल : संग्रामपूर येथील रहिवाशी असलेले व पश्चिम बंगाल सिमेवर कार्यरत असणारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्रभाकर शालीग्राम राजनकर (वय ४०) यांचे ७ फेब्रुवारी रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर ९ फेबु्वारी रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेमक्या कोणत्या कारणाने त्यांचे निधन झाले हे स्पष्ट होवू शकले नाही.प्रभाकर शालीग्राम राजनकर मार्च २००१ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवेत रुजू झाले होते. येत्या मार्च २०२१ ला सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा तेथे ७ फेबु्रवारी रोजी आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर पश्चिम बंगाल येथून मृतदेह ८ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा सीआरपीएफ दलाच्या जवानांनी संग्रामपूर येथे पोहोचवला. मंगळवारी शहरातून भारत माता की जय, वंदे मातरम घोषणेसह अंत्ययात्रा काढुन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तहसीलदार तेजश्री कोरे, ना. तहसीलदार विजय चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी संग्रामपूर प,स.चे गटविकास अधिकारी, तलाठी, तालुक्यातील माजी सैनिक, पोलीस कर्मचारी, राजकीय पदाधिकारी,  उपस्थित होते. त्यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन लहान मुल १ मुलगा, १ मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरbuldhanaबुलडाणा