शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

कृषी विभागाने मागविला बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा तपशील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:29 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात सापडला असून,  कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. शेतकर्‍यांचा आक्रोश आणि  विरोधकांचा प्रचंड दबाव यामुळे तत्काळ नसले तरी नजीकच्या काळात  शासनाकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देकापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा!

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात सापडला असून,  कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. शेतकर्‍यांचा आक्रोश आणि  विरोधकांचा प्रचंड दबाव यामुळे तत्काळ नसले तरी नजीकच्या काळात  शासनाकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून मोताळा तालुक्यातील शेतकर्‍यांकडून विहित नमुन्यात  नुकसानाची माहिती मागविण्याचे काम कृषी विभागातर्फे आरंभ करण्यात आले  आहे. कृषी विभागातर्फे मिळालेला नमुना जी या विहित तक्रार अर्जात कापूस उत्पादक  शेतकर्‍यांनी बीज निरीक्षक मोताळा यांच्याकडे माहिती सादर करावयाची आहे.  या तक्रारीनुसार बीज निरीक्षक अहवाल सादर करेल. अर्जासोबत शेतकर्‍यांना  बियाणे खरेदीची प्रत जोडणे अनिवार्य आहे.बोंडअळीच्या प्रादुर्भावाने मोताळा तालुक्यातील हजारो हेक्टर कपाशीचे पीक  नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शे तकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसानाची माहिती व कारणे बियाणातील  दोष, उत्पादनातील घट याची माहिती शासनास मिळणार आहे, तर तत्काळ मद तीची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. नुकसान भरपाईचे किंवा मदतीचे   स्पष्ट आदेश  शासनाकडून नसले तरी शेतकर्‍यांनी विहित नमुन्यात माहिती भरून देण्याचे  आवाहन कृषी सहायक दीपककुटे यांनी केले आहे. 

रोगापेक्षा इलाज भयंकरबोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात असताना शासनाने तत्काळ मदत  करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांकडून विहित नमुन्यात मागविलेली माहिती अत्यं त क्लिष्ट आहे. त्यामध्ये बियाणाचा तपशील, संकरित प्रकार, संच (लॉट),  बियाणाचा प्रमाणित दर्जा, कंपनीचे नाव, विक्रेत्याचे नाव व पत्ता, रोखीची टि पणी, अंकुरण्याची टक्केवारी, बियाणाची वैधता, पेरणीचा तपशील, पेरणीचा  दिनांक, बियाणाची संख्या, कमी उगवलेले बियाणे, कीड व रोगाचा प्रादुर्भाव  झालेले बियाणे याची माहिती मागविली आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर  अशी परिस्थिती शेतकर्‍यांची झाली आहे. 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी