शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

उंद्री ग्रामपंचायतच्या व्यापारी गाळेधारकांना मुदतवाढ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

ग्रामपंचायत व्यापारी गाळेधारकांना पाठविलेल्या नोटीसच्या प्रति १४ ऑगस्ट रोजी मिळाल्या आहेत. नोटीसमध्ये एका ठिकाणी असे नमूद केले आहे ...

ग्रामपंचायत व्यापारी गाळेधारकांना पाठविलेल्या नोटीसच्या प्रति १४ ऑगस्ट रोजी मिळाल्या आहेत. नोटीसमध्ये एका ठिकाणी असे नमूद केले आहे की, उपरोक्त प्रमाणे आपणास दिलेल्या विहित कालावधीत आपणाकडे असलेले व्यापारी गाळ्यांची भाड्याची रक्कम व नियमानुसार परवानगी न घेतल्यास पोलीस संरक्षण घेऊन व्यापारी गाळे खाली करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे नमूद केले आहे. गाळेधारकांना रीतसर परवानगी घ्यावी असे नोटीसमध्ये सुचवले आहे. नियमानुसार त्याच गाळेधारकांना पुन्हा या गाळ्याबाबत परवानगी देणे किंवा मुदतवाढ देणे हे बेकायदेशीर ठरू शकते, कारण त्यांचे करारनाम्याची मुदत कित्येक वर्षे झाले संपलेली आहे. तसेच गाळे दुसऱ्यांना भाड्याने दिले आहेत. सर्वच गाळेधारक थकबाकीदार आहेत. तर आपण नोटीसमध्ये परवानगी घेणे बाबत नमूद केले आहे. तसेच गाळेधारकांना मुदतवाढ देण्यात येऊ नये व नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे गाळे खाली करून घेण्यासाठी पोलीस संरक्षणाकरिता ठराव घेण्यात यावा. अन्यथा गाळे खाली करून हर्राशी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व गावातील युवक,अपंग बांधवांच्या वतीने उंद्री ग्रामपंचायतीसमोर लोकशाही मार्गाने तसेच कोरोनाचे नियम पाळून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अल्पसंख्याक विभाग)उदयनगर (उंद्री) शहर अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिखली तालुका उपाध्यक्ष राजीक खान तसेच गावातील युवक,अपंग बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर राजीक खान, रफिक शेख(तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिखली तथा(ग्रा.पं.सदस्य)उंद्री ,गजानन आप्पा मापारी,अपंग सेलचे विनायक नसवाले,गजानन गावंडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.