शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीला धक्का! एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
4
यमुना एक्सप्रेस वेववरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
5
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
6
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
7
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
8
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
9
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
10
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
11
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
12
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट
14
कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
15
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
17
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
18
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
19
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
20
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले

१ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे इकेवायसी बाकी; पीएम किसान केवायसीच्या मुदतीत वाढ

By विवेक चांदुरकर | Published: September 04, 2022 1:42 PM

७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करणार्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर रोजी पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता वितरित होणार आहे.

खामगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्याकरिता इकेवायसी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ७ सप्टेंबरपर्यत मुदत वाढविण्यात आली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ९१ हजार लाभार्थ्यांपैकी २ लाख ७५ हजार लाभार्थ्यांनी इकेवायसी केलेले आहे. १ लाख १६ हजार लाभार्थ्यांचे इकेवायसी बाकी आहे. 

पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी इकेवायसी म्हणजेच पीएम किसान पोर्टलवरील रजिस्टेशनमध्ये आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि बायोमेट्रीक अद्यावत करणे करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सीएसी सेंटर, महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करता येते. ७ सप्टेंबर पूर्वी इकेवायसी केली नाही तर पुढचा हप्ता मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. ७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करणार्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर रोजी पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता वितरित होणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा निरंतर लाभ मिळण्यासाठी बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे तसेच योजनेचे केवायसी करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधार केंद्रावर जाऊन केवायसी करण्यावर भर देत आहेत. अनेक शेतकºयांना त्याकरिता गावातून शहरात यावे लागत असून, अनेकदा लिंक बंद राहत असल्यामुळे तासनतास बसून राहावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbuldhanaबुलडाणा