शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

निवडणूक प्रक्रिया राष्ट्रीय उत्सव - गौरी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 18:42 IST

. विधानसभा निवडणुकीबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्याशी साधलेला संवाद...

ब्रम्हानंद जाधव विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे. या आरचासंहितेचा भंग झाल्याची तक्रार आल्यास १०० मिनीटाच्या आत त्याचा निपटारा लावला जातो. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्याशी साधलेला संवाद...

निर्भय व नि:पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?

- जिल्ह्याची भौगोलिक सीमा मध्य प्रदेश राज्यास लागून असल्याने निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन्ही राज्यातील संबंधित जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बैठक घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भूजबळ यांच्या नेतृत्वाखाली ‘एफएसटी’ ‘एसएसटी’ ‘व्हीएसटी’ टीम नियुक्त करण्यात आले आहेत. आंतरराज्यस्तरावरील चार आणि जिल्हास्तरावर १२ चेकपोस्टवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार २६३ मतदान केंद्र असून सर्व केंद्रावर ‘एएमएफ’ उपलब्ध करून दिली आहे. केंद्रावर जवळपास १० हजार ६०० निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर २१७ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

खर्चाचे नियोजन कसे आहे?

- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २३ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाकडे पहिल्या टप्प्यात २८ लाख तर दुसºया टप्प्यात १४ कोटी असा एकुण १४ कोटी २८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तसे इस्टीमेट राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून निधीची उपलब्धता करून घेता येईल.

कामाच्या व्यापात आरोग्य कसे सांभाळता?

- निवडणुकीची कामे करताना रात्री अनेकवेळा उशीरही होतो. तर कधी सकाळपासूनच कामे सुरू असतात, त्यामुळे आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष होते. त्यासाठी आवश्यक तो पुरेसा आहार व थोडा व्यायाम कार्यक्षमता टिकविण्यासाठी करते.

लोकसभा निवडणुकीच्या अनुभवाचा फायदा काय?

- लोकसभा निवडणूक २०१९ चा अनुभव पाठीशी असल्याने त्याचप्रमाणे त्यावेळी आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नये, यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच गोष्टींची आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘गो व्होट’ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रिया हा राष्ट्रीय उत्सव असतो. ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी महसूल सोबतच सर्वच विभागाची आहे

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019