शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

..तर भडगावची शेतकरी आत्महत्या टळली असती! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:54 IST

कर्जमाफीच्या  संभाव्य यादीत त्यांचे नाव आहे किंवा नाही, हेही कळायला मार्ग  नसल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्या केली. जर कर्जमाफीच्या  याद्या जाहीर झाल्या असत्या तर भडगावची ही आत्महत्या  कदाचित टळू शकली असती, अशी खंत आमदार राहुल बोंद्रे  यांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देकर्जमाफीच्या याद्या जाहीर न झाल्याने राहुल बोंद्रेंनी व्यक्त केली  खंत

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर ५ महिने  उलटूनही या कर्जमाफीत पात्र शेतकर्‍यांची नावे अद्यापपर्यंत  जाहीर केलेली नाही. भडगाव येथील दिलीप जवंजाळ यांनी  कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केलेला आहे; परंतु त्यांना कर्जमाफी  झाली किंवा कसे, हे कळू शकले नाही, तर कर्जमाफीच्या  संभाव्य यादीत त्यांचे नाव आहे किंवा नाही, हेही कळायला मार्ग  नसल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्या केली. जर कर्जमाफीच्या  याद्या जाहीर झाल्या असत्या तर भडगावची ही आत्महत्या  कदाचित टळू शकली असती, अशी खंत आमदार राहुल बोंद्रे  यांनी व्यक्त केली. चिखली मतदार संघातील भडगाव येथील ४0 वर्षीय शेतकरी  दिलीप जवंजाळ यांनी कर्जबाजारी झाल्याने व मुला-मुलींचे  शिक्षण, मुलीचे लग्न यासाठी आर्थिक तरतूद होत नसल्याने  कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.  दिलीप जवंजाळ हे शेतकरी कर्जबाजारीपणाच्या या विवंचनेमुळे  मागिल दोन महिन्यांपासून त्रस्त होते, त्यातच शेतीतून आलेले  अल्प उत्पादन व त्याला बाजारात भाव नसल्याने त्रस्त झाले होते.  कर्जासाठी त्यांनी जमीन विकायला काढली होती; परंतु  जमिनीलाही ग्राहक मिळत नसल्याने अखेर त्यांनी आत्महत्या  केली.  हे वृत्त कळताच आ.राहुल बोंद्रे यांनी मृत दिलीप जवंजाळ  यांच्या कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेतली.  दरम्यान, शासनाकडून  मिळणारे आर्थिक सहाय्य या कुटुंबीयाला लवकरात लवकर  मिळावे, याबाबत आ.बोंद्रे यांनी तहसीलदार, तलाठी, रुग्णालय  येथे दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व संबंधितांशी चर्चा करून  आवश्यक त्या उपाययोजना केल्या., यावेळी आ.बोंद्रे  यांच्यासमवेत अंकुश डहाके, सुनील देशमुख, डॉ. संजय घुगे,  सरपंच केशव साखरे, साखरे, भानुदास पाटील, मधुकर साखरे,  नितीन तायडे, मदन पठारकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रे