शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

रेल्वेफाटकाखालून जीवघेणा प्रवास

By admin | Published: June 16, 2017 7:36 PM

नांदुरा येथील प्रकार : नागरिकांचा स्वत:च्याच जीवाशी खेळ

सुहास वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: येथील रेल्वेफाटकाचे अंतर हे जमिनीपासून जास्त आहे. त्यामुळे येथून वाहने काढणे नागरिकांना सोपे जात आहे. परिणामी कुठलाही विचार न करता नागरिक दुचाकी काढून मोकळे होतात. हा प्रकार नागरिकांच्या स्वत:च्या जिवाशी खेळ करण्यासारखाच असल्याचे बोलल्या जात आहे. नांदुरा शहरातून मलकापूर-जळगाव जामोदकडे पोच मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावर प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. विशेष म्हणजे यात दुचाकी चालकांची संख्या ही जास्त आहे. पण येथील नागपूर लाईनवरील रेल्वेफाटक प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. उल्लेखनिय म्हणजे, रेल्वे येत आहे की नाही किंवा रेल्वे जवळ आली आहे याचा कुठलाही विचार न करता नागरिक वरूड येथे फाटकाखालून सरळ आपली दुचाकी काढून मोकळे होतात. या फाटकावर अंतर जास्त असल्याने अगदी थोडीशी दुचाकी झुकविली तरी ती बाहेर पडते. यामुळे रेल्वे फाटकाखालून वाहने काढण्याचा सपाटाच सुरू झाला आहे. रेल्वे फाटकावर सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या ठळक अक्षरात थांबा असे लिहिलेला फलक लावलेला आहे. असे असतानाही त्याचा कुठलाही विचार न करता नियमांना तिलांजली देण्याचे काम दुचाकीचालक करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे.