शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केळवद येथे ‘विकेल ते पिकेल’बाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST

तालुक्यातील केळवद येथे प्रथमच सुमारे ४० शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.अनिल तारू ...

तालुक्यातील केळवद येथे प्रथमच सुमारे ४० शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.अनिल तारू यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, याच अभियानाअंतर्गत तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील शेतकरी सचिन देशमुख यांच्या शेतात पैनगंगा शेतकरी शेती उत्पादक कंपनीच्या माध्यमाने हळद लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कृषी आयुक्तालय पुणेचे महेश झेंडे, कृषी उपसंचालक विजय बेतीवार, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व शेतकरी उपस्थित होते. नाईक व झेंडे यांनी यंत्राद्वारे स्वत: हळद लागवड केली. यावेळी कृषी पर्यवेक्षक दिनेश लंबे, कृषी सहायक राहुल वानखेडे, अतुल खारोळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राम वाणी व शेतकरी उपस्थित होते.