शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

महागाईत पेरणी कशी करावी, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:26 AM

गतवर्षी सोयाबीनच्या शेंगा उभ्या झाडावर कोम फुटले होते. खरीप हंगामात थोडेफार आलेले पीक कोरोना महामारी व शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे ...

गतवर्षी सोयाबीनच्या शेंगा उभ्या झाडावर कोम फुटले होते. खरीप हंगामात थोडेफार आलेले पीक कोरोना महामारी व शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे मालाचे मार्केट बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना होता नव्हता माल बेभाव विकावा लागला. सोयाबीनचे भाव बियाण्याच्या एका बॅग मागे एक ते दीड हजार रुपयांनी वाढले आहेत. शेतकऱ्यांनी मागील हंगामामध्ये पीक विमा काढला. पिकाचे मोठे नुकसान झाले; परंतु शेतकऱ्यांच्या पदरात एक रुपयासुद्धा मिळाला नाही. विमा कंपन्यांचा मात्र यामध्ये चांगलाच फायदा झाला. शेतकऱ्यांना घेतलेले पीक कर्जसुद्धा परत करता आले नाही. आता बँकासुद्धा शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. पेरणी करण्याकरिता पैसा कुठून उपलब्ध होईल, पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, शासनाने महामंडळाचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहेत.

पीक विम्याचीही प्रतीक्षा

सिंदखेड राजा तालुक्यामध्ये १०१८ पासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे पीक विमा भरावा की नाही, अशी उदासीनता शेतकऱ्यांच्या मनामध्ये विमा कंपन्यांबद्दल झाली आहे. सध्या महागाई आकाशाला पोहोचली असून, बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही. पीक विम्याची रक्कम न दिल्यामुळे व दोन वर्षांपासून सतत कोरडा आणि ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.