शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी, जिल्ह्याचा निकाल ९०़ ४५ टक्के; नियमित विद्यार्थ्यांचा ९१़ ७८ टक्के निकाल

By संदीप वानखेडे | Updated: May 21, 2024 16:07 IST

चिखली तालुका जिल्ह्यात प्रथम

बुलढाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल २१ मे राेजी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, निकाल ९०़ ४५ टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१़ ७८ टक्के लागला आहे. जिल्ह्यात चिखली तालुका प्रथम आला आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी यावर्षी काॅपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली हाेती. तसेच ऑन कॅमेरा परीक्षा घेतल्यानंतरही निकालाची टक्केवारी कायम राहिली आहे. जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी ३३ हजार १७७ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. यामध्ये १८ हजार २८२ मुले आणि १४ हजार ८९५ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३२ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यातील ३० हजार २६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६ हजार ३७७ मुले आणि १३ हजार ८८३ मुलींचा समावेश आहे. मुलांची उत्तीर्ण हाेण्याची टक्केवारी ९०़ ०३ टक्के तर मुलींची ९३.९३ टक्के आहे. नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ९१़ ७८ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

इयत्ता बारावीच्या विविध शाखांपैकी विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९७़ ७९ टक्के निकाल लागला आहे़ विज्ञान शाखेच्या १९ हजार ५८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी १९ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १० हजार ८९८ मुले तर ८ हजार २५२ मुलींचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर वाणिज्य शाखेचा ९०़१३ टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचे २ हजार २७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा ८१़ २९ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेच्या १० हजार २८३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी १० हजार १५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तसेच ८ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्हाेकेशनल शाखेचा निकाल ८२़०५ टक्के लागला आहे.