शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वारीच्या धरणावरील वीज निर्मिती संच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:16 IST

सद्यास्थिती या वीज निर्मिती संचावर दररोज ८ ते १० तास वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेले वारी येथील हनुमान सागर धरणावर वीज निर्मिती संच २५ जून रोजी सुरू करण्यात आले आहे. गत १३ वषार्पासून धरणातील पाण्याची पातळी प्रमाणे वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. या वीज निर्मिती संचाची क्षमता १ हजार ५०० किलो वॅट असून सध्या स्थिती १ हजार किलो वॅट विद्युत निर्मिती करण्यात येत आहे.या विद्युत संचाची क्षमता दररोज ३६ हजार युनिटची आहे. यामधून दररोज २० ते २५ हजार युनिट जनरेट होत आहेत. येथून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील उपकेंद्राला विद्यूत पुरवठा करण्यात येत आहे. गत तेरा वषार्पासून धरणातील पाण्याची पातळीप्रमाणे हे विद्युत निर्मिती अबाधित सुरू आहे. वारी येथील हनुमान सागर धरणाची समुद्रसपाटीपासून उंची ४०३.५१ मिटर असून सध्या स्थिती या धरणात ४१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या विद्यूत निर्मिती संचाची प्रथम चाचणी २७ फेब्रुवारी २००७ रोजी करण्यात आली होती. प्रत्यक्ष वीज निर्मितीला १३ आॅगस्ट २००७ पासून प्रारंभ करण्यात आला. २६ जून २०२० पर्यंत या संचावरून १ कोटी १८ लाख ६२ हजार ८६० यूनिट वीज तयार करण्यात आली आहे. यावषीर्ही जलसाठ्याप्रमाणे वीज निर्मिती करण्यात येणार आहे. सद्यास्थिती या वीज निर्मिती संचावर दररोज ८ ते १० तास वीज निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

धरणातून शेकडो गावांना पिण्यासाठी पाणीवारी हनुमान येथील हनुमान सागर धरणावरून अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १४० गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील गावांना जलवाहिनीच्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे. तर शेगाव शहरालाही पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरWan Projectवान प्रकल्प