शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

शिवसंपर्क अभियानात फुटली शेतक-यांच्या समस्यांचा वाचा

By admin | Published: May 15, 2017 2:18 PM

या अभियानांतर्गतआलेल्या नेत्यांपुढे सुलतानपूर येथील शेतक-यांनी आपल्या व्य्था मांडल्या.

ऑनलाइन लोकमत

लोणार, दि. 15 - महाराष्ट्रातील जनतेला सरकारबद्दल, शिवसेनेबद्दल काय वाटते,शेतक-यांच्या व तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या काय अडचणी आहेत,त्यांच्या काय मागण्या आहेत, याची प्रत्यक्ष माहिती मिळावी व त्यांना न्याय देता यावा, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविणे सुरु केले आहे. 

या अभियानांतर्गतआलेल्या नेत्यांपुढे सुलतानपूर येथील शेतक-यांनी आपल्या व्य्था मांडल्या. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, सिंचनाच्या सुविधा,संपूर्ण कर्जमुक्ती सरकारमध्ये राहून होत नसतील आणि शेतक-यांनान्याय देता येत नसेल तर सरकार मधून बाहेर पडा, असा शेतक-यांचा  सूर शिवसंपर्क अभियानादरम्यान पदाधिकारी यांचे समोर उमटला.

मुंबई येथील नगरसेवक हाजी मोहम्मद दलीम खान यांचेसह शिवसेना पदाधिकारी यांनी लोणार तालुका दौरावर आले असता त्यांनी प्रथम सुलतानपूर गावाला भेट दिली. आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबीयांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.त्यानंतर येसापूर, भानापुर, उदनापूर, कोयाळी, अंजनी खुर्द या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी आमदार डॉ.संजय रायमुलकर,शिवसेना तालुका प्रमुख बळीराम मापारी, कृउबा सभापती शिवपाटील तेजनकर,कृउबा संचालक विठ्ठल घायाळ, डॉ.प्रदीप मोरे, गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)