शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चायगाव येथे रोहित्राचा वीजपुरवठा बंद

By admin | Updated: December 11, 2014 01:23 IST

पिकांचे नुकसान : शेतक-यांचा आत्मदहनाचा इशारा.

मेहकर (बुलडाणा) : गेल्या २0 ते २५ दिवसांपासून मौजे चायगाव फिडरवरील शेतकर्‍यांच्या शेतातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने शेतकर्‍यांचे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असून, त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी शेवटी वीज वितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २0 ते २५ दिवसांपासून मौजे चायगाव फिडरवरील शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे खरिपाचे कापूस व रब्बीचे गहू, हरभरा, मका हे पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे; तसेच यापूर्वी अपुर्‍या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांना विद्युत पुरवठा खंडित असल्याने पिण्यासाठी पाणी नाही तर जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही वीज वितरण विभागाला लेखी पत्र देण्यात आले; मात्र संबंधित अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित अधिकार्‍यांनी तत्काळ विद्युत पुरवठा सुरु न केल्यास विद्युत पोलवर चढून तथा वीज वितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर माजी नगरसेवक इंगळे, सिद्धेश्‍वर काळे, जीवन डुरे, भानदास बंगाळे, सुरेश भिसे, विनोद भिसे यांच्यासह ३२ जणांच्या सह्या आहेत.