शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पेनटाकळी प्रकल्पातील पाझर थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:23 AM

बैठकीत आ. संजय रायमुलकर अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरावर आक्रमक झाले होते. २०१२ पासून पाझरणाऱ्या पाण्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. चतुर्थ सुधारित ...

बैठकीत आ. संजय रायमुलकर अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरावर आक्रमक झाले होते. २०१२ पासून पाझरणाऱ्या पाण्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तरीही अधिकारी एकमेकांच्या विभागावर जबाबदारी झटकत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जोपर्यंत ० ते ११ कि.मी.बंद पाईपलाईन होत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कॅनालचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही समस्या आहे. याला जबाबदार कोण? कारवाई कोणावर करायची? असा सवाल सुध्दा आ.रायमुलकर यांनी यावेळी उपस्थित केला. जर पाझरणारे पाणी थांबवता येत नसेल तर पेनटाकळी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धीच्या भावाने खरेदी कराव्या व शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी आ. रायमुलकर यांनी केली. लवकरच या विषयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले. बैठकीला उपजिल्हा प्रमुख तथा पाणी वापर संस्था महासंघ अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, कृउबास सभापती माधवराव जाधव, सभापती दिलीप देशमुख, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, कार्यकारी अभियंता एस. डी. राळेकर, एस. एस. सोळंके, सहायक अभियंता ए. एन. पाटील, के.जे . देसले, उपविभागीय अभियंता एस. बी. चौगुले, वाय. टी. तरंगे, कनिष्ठ अभियंता ए. बी. शिंदे, ए. एस. वचकल, पी. आर. नालेगावकर, एन. ए. बळी, एस. ए. पतंगे व दिनेश अवस्थी आदी उपस्थित होते.