शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

प्रशासकीय समन्वयातून  बुलडाणा पॅटर्नला यश - व्ही. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 18:58 IST

Buldhana News बुलडाणा जलसंधारण पॅटर्न पर्यावरण संवर्धनासाठीही उपयुक्त.

लोकमत न्यूज नेटवर्कजलसंवर्धनाच्या बुलडाणा पॅटर्नची निती आयोगाने दखल घेतल्याच्या पार्श्वभूमीवर २०१६ पासून या उपक्रमामध्ये समन्वयक म्हणून काम करत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील (राष्ट्रीय महामार्ग) व्ही. डी. पाटील यांच्याशी या पॅटर्नच्या यशाबाबत साधलेला संवाद.बुलडाणा पॅटर्नच्या यशाचे गमक काय?तीन यंत्रणांचा समन्वय व सकारात्मक दृष्टीकोण हे बुलडाणा पॅटर्नच्या यशाचे गमक म्हणावे लागले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या समन्वयावर बुलडाणा पॅटर्नचे यश अवलंबून आहे. बुलडाणा जिल्ह्यात ते छानपणे झाल्याने त्याचे दृष्यपरिणाम समोर येत आहे.उपक्रमासाठी कसे जोडल्या गेलात?सेवानिवृत्त झालो होता. राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू होती. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील कामे सुरू करण्यात आली असता स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पाठबळ दिले व पुढे त्यांच्या सुचनांनुसार काम करत गेलो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे समन्वयक बाळासाहेब ठेंग यांचेही सहकार्य यात मिळाले.जिल्हाधिकारीस्तरावर उपक्रमाचे नियोजन व्हावे?देशपातळीवर यानुषंगाने आता निती आयोगाच्या माध्यमातून धोरण ठरत आहे. त्यासंदर्भाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत याचे नियोजन झाल्यास या उपक्रमाची व्याप्ती वाढून त्याला मोठे यश मिळेल.तलाव शोधण्यासाठी काय प्रयत्न केले?मुरूमासाठी तलवा शोधण्याचे महत्त्वाचे काम आहे. जिल्ह्यात रेकॉर्डवर नसलेले व जुन्या काळात कामे झालेले काही तलाव आहेत. त्याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आपण बरेच काम केले. तीन्ही यंत्रणात समन्वय ठेवण्यास प्राधान्य दिले. अन्यत्रही असा समन्वय राखल्या गेल्यास या पॅटर्नद्वारे मोठे यश मिळेल.जुने तलाव शोधून माथा ते पायथा अशा पद्धतीने काम करण्यास प्राधान्य दिले. मोठ्या वाहनाद्वारे मुरूम उचलून रस्ता कामाच्या ठिकाणापर्यंत आणणे जिकरीचे आहे. त्यासाठी शेतकरी, दुर्गम भागातील रस्ता व स्थानिकांचे सहकार्य घेण्यास प्राधान्य दिल्याने उपक्रम यशस्वी झाला. जलसंधारणाच्या बुलडाणा पॅटर्नची राष्ट्रीयस्तरावर दखल घेण्यात आली आहे. निती आयोग सध्या त्यावर काम करत आहे. भुजल पातळी वाढण्यास या पॅटर्नमुळे मदत मिळून राज्य शासनाच्या पैशांची बचतही होण्यास मदत झाली.- व्ही. डी. पाटील
टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत