शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

'स्वाभिमानी'ने केले चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 19:38 IST

Farmers Protest स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले.

बुलडाणा: कडाक्याच्या थंडीतही दिल्लीत लाखो शेतकरी आपल्या जिवाची पर्वा न करता केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात आंदोलन करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी या आंदोलनात हुतात्म्य पत्करले. परंतु तरीही केंद्र सरकार हे कायदे रद्द करायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासह केंद्र सरकारच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले.

दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांऐवजी उद्योजकांच्या फायद्याचे असलेल्या तीन शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, यासाठी हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासह केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ फेब्रुवारी रोजी बुलडाणा ते नागपूर मार्गावरील वरवंड फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले. स्वाभिमानीचे युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात 'स्वाभिमानी'चे शे. रफिक शे. करीम, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, राजेश गवई, गजानन गवळी, नेहरूसिंग मेहेर, मारोती मेढे, गोपाल जोशी, शेख आझाद, विष्णू धंदर, संतोष गवळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाbuldhanaबुलडाणा