शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मतदान हा लोकशाहीचा लोकोत्सव - रमेश थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 19:13 IST

रंगभूमी प्रयोग परिरिक्षण मंडळ मुंबई, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रमेश थोरात यांच्याशी साधलेला संवाद... 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क  संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा समान हक्क दिला आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही भेद पाळल्या जात नाही. त्यादिवशी मतदार हा राजा असतो. ही भावना समाजमनात रूजविण्यासाठी कलेतून जनजागृतीचा आपला प्रयत्न असतो. रंगभूमी प्रयोग परिरिक्षण मंडळ मुंबई, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रमेश थोरात यांच्याशी साधलेला संवाद... 

 कला आणि अभिनयाच्या क्षेत्राची सुरूवात कधी झाली? वयाच्या सातव्यावर्षी इयत्ता दुसरीत असताना एका नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका वठविण्याचा योग आला. तेथूनच पुढे आपल्या अभिनयाला सुरूवात झाली. मराठी आणि हिंदीतील १० सिनेमामध्ये विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय दूरचित्रवाणीवरील १७१ नाटके आणि एकांकिकामध्ये विविध भूमिका अदा केल्या आहेत. ‘सह्याद्री गलबलतो’ या महानाट्यात केलेली अफजलखानाची भूमिका प्रचंड गाजली होती.

मतदान जनजागृतीसाठी आतापर्यंत कोठे कोठे कलेचे सादरीकरण केले?   शासनाच्या विविध जनजागृती अभियानात विविध एकपात्री वेशभूषा सादर केल्या. आता विधानसभा निवडणुकीत विदुषकाच्या भूमिकेतून मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा आणि आता मुंबई येथे ‘मतदार राजा मतदान कर’ अशी साद अभियानातून घालत आहे. 

कचºया हिंदुस्थानी या एकपात्री प्रयोगाचं सादरीकरण कुठे झाले?माझ्याअंगी असलेल्या अभियनाला अजरामर ‘फॉरेन रिटर्न कचºया हिंदुस्थानी’ या एकपात्री प्रयोगानेच केले. या एकपात्री नाट्याचे महाराष्ट्रासह, दिल्ली, भोपाळ, हरियाणा आणि गुजरात राज्यात २०३७ प्रयोग सादर झाले आहेत. तर ‘कफन को जेब नही होती’ या नाट्याचेही ३२९ प्रयोग सादर करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले.

दुसºयाच्या चेहºयाच्या आनंद फुलविणे, ही भगवंताने प्रत्येक मनुष्याला दिलेली निसर्गदत्त देणगी आहे. या कलेचा वापर करून मनुष्य जीवनसुखी करण्यासाठी प्रत्येकाने तत्पर असावे. दुसºयाला आनंद देतो, तेव्हाच कोणत्याही मनुष्याला खरा आनंद प्राप्त होतो. प्रेम आणि आनंद या दोनच गोष्टी मनुष्य जन्माचा अनमोल ठेवा आहेत.

कलेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीसाठी योगदान काय ?बाबा आमटे आणि नटसम्राट यांच्या प्रेरणेमुळे कलेच्या क्षेत्रात पर्दापण झाले.  कचºया हिंदूस्थानी, कफन को जेब नही होती, दंगल शांततेत पार पडली. गण्या गणपती गणपतराव, बकरी शेर खा-गई यासारख्या एकपात्री प्रयोगातून रसिकांचे प्रबोधन करण्याची संधी आपल्या प्राप्त झाली आहे. एकपात्री प्रयोगासोबतच होळी, रंगपंचमी, स्वच्छ भारत अभियान यासह शासनाच्या विविध अभियानात  एकपात्री प्रयोगातून कलेच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी आपला पुढाकार असतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावinterviewमुलाखत