शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

लाल मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

By admin | Published: May 18, 2017 12:18 AM

बुलडाणा: सातत्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सातत्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात; मात्र मिरचीचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात मोताळा, मेहकर, चिखली तालुक्यात सिंचनाच्या सोयी असल्यामुळे अनेक शेतकरी मिरचीचे पीक घेतात. या भागात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात आली आहे; मात्र मिरचीचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सर्वत्रच ही परिस्थिती असल्यामुळे अन्य राज्यातील शेतकरीही मिरची विकण्याकरिता बुलडाण्यात आले आहेत. सध्या बुलडाण्यातील चिखली रोडवर कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाल मिरची विक्रीसाठी आणली आहे. ६० रुपये किलोने ही मिरची सध्या विकली जात आहे. कर्नाटकातून जवळपास १० कुटुंबातील सदस्यांनी मिरची विकण्यासाठी बुलडाणा शहरात दाखल झाले आहेत. ग्राहक या ठिकाणी मिरची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.