शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मार्च अखेर बुलडाणा जिल्ह्यातील निम्म्या गावात भेडसावणार पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 11:40 IST

Water Scarcity News मार्च अखेर जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मार्च महिना लागताच जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल लागली असून मार्च अखेर जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. वर्तमान स्थितीत एका गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून आठ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या वर्षीचा पाणीटंचाई कृती आराखडा हा १६ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांचा आहे. जिल्ह्यातील १,२७२ आबाद गावांपैकी ६८७ गावात अर्थात ५२ टक्के गावात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केेल आहे. संबंधित गावात जवळपास ९५६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. विंधन विहिरी घेणे, विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरत्या पूरक नळयोजना कार्यान्वित करणे, टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे, विहीर खोलीकरणास प्राधान्य देणे, तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.  जिल्ह्यात टंचाई जाणवण्यास प्रारंभ झाला असून एका गावात टॅंकर सुरू झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई