शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा पोहोचला १६३ दलघमीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 14:17 IST

प्रकल्पांमध्ये तब्बल १६३.३३ दलघमी पाणीसाठा निर्माण झाल्याने उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात पावसाने यंदा दमदार हजेरी लावलेली असली तरी प्रकल्पांमध्ये मात्र अपेक्षीत जलसाठा न झाल्याने जिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येचा उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार अशी चिंता लागून होती. मात्र दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये तब्बल १६३.३३ दलघमी पाणीसाठा निर्माण झाल्याने उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.त्यामुळे एक प्रकारे जिल्हासियांची उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्यात जमा झाली आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ३१ टक्के पाणीसाठा उपल्बध झाला आहे. दरम्यान, दोन दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे सध्या नदी, नाले, ओढ्यांना बऱ्यापैकी पुर जात असल्याने ९१ प्रकल्पांमध्ये जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. खामगाव शहरास पाणीपुरवठा करणाºया ज्ञानगंगा प्रकल्पामध्येही ७० टक्के पाणीसाठा झाल्याने खामगावकरांना उन्हाळ््यात भेडसावणारी पाणीसमस्याही निकाली निघण्यात मदत झाली आहे.दीड दशकातील भीषण दुष्काळ अनुभवलेल्या बुलडाणा जिल्ह्यात संपलेल्या उन्हाळ््यात गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याची समस्या निर्माण झाली होती. तब्बल ३० योजनांसाठी पाणीआरक्षणच करता आले नव्हते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ््यात प्रकल्पांमध्ये झालेल्या जलसाठ्यावर जिल्ह्यातील नागरिकांचे बारकाईने लक्ष होते. त्यामुळे प्रकल्पांमध्ये संततधार पावसामुळे झालेला जलसाठा पाहता जिल्हावासियांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

खडकपूर्णा प्रकल्पामध्येही आवकखडकपूर्णा प्रकल्पामध्येही पाण्याची आवक सुरू झाली असून प्रकल्पाच्या मृतसाठ्यामध्ये वाढ होत आहे. आज रोजी या प्रकल्पामध्ये १.१५ टीएमसीपर्यंत (३२.६३ दलघमी) हा मृतसाठा पोहोचला आहे. मजेशीर बाब म्हणजे बुलडाणा शहरास पाणीपुरवठा करणाºया येळगाव धरणात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याच्या दुप्पट पाणीसाठा सध्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये आहे. दुसरीकडे उन्हाळ््यातील चार महिन्याचा विचार करता जिल्ह्याला जवळपास ४० दलघमी पाण्याची गरज असते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर