शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

‘या’ सेलेब्सचे स्वप्न राहिले अपूर्ण; दुस-याच करिअरमध्ये मिळाले यश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:27 IST

अनेक लोक लहानपणीच ठरवतात की, त्यांना मोठे झाल्यावर काय करायचे आहे किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण, जर नशिबात दुसरेच काहीतरी लिहिलेले असेल तर काय करणार?

-अबोली कुलकर्णीअनेक लोक लहानपणीच ठरवतात की, त्यांना मोठे झाल्यावर काय करायचे आहे किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण, जर नशिबात दुसरेच काहीतरी लिहिलेले असेल तर काय करणार? अनेक सेलिब्रिटींबाबत असेच काहीतरी घडले आहे. त्यात परिणिती चोप्रा, स्मृती इराणी, महेंद्रसिंह धोनी यांच्यासह असे अनेक सेलिब्रिटी आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशी अनेक नावे आहेत, ज्यांना बालपणी वेगळेच काहीतरी व्हायचे होते, पण त्यांना दुसºयाच क्षेत्रात यश मिळाले आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. पाहूयात असेच काही कलाकार...>परिणिती चोप्रापरिणिती चोप्रा २८ वर्षांची झाली आहे. आज ती आघाडीच्या अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. पण, तिने कधीही या क्षेत्रात येण्याचा विचारही केला नव्हता. चित्रपटक्षेत्राशी काहीही संबंध नसल्याने ती बँकिंग क्षेत्रात जाण्याच्या विचारात होती. २००९ मध्ये शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली. यशराज फिल्म्समध्ये तिने पब्लिक रिलेशन्स कन्सल्टंट म्हणून जॉईन केले. काही दिवसांनी तिच्याकडे चित्रपटाच्या आॅफर्स आल्या आणि तिने याच बॅनरबरोबर ३ चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले. २०११ मध्ये परिणितीचा पहिला चित्रपट ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ रिलीज झाला होता.>अनुष्का शर्माअनुष्का शर्माला सुरुवातीपासून सुपर मॉडेल बनायचे होते. तिने करिअरची सुरुवातही मॉडेलिंगद्वारे केली. पण शाहरुख खानसारख्या सुपरस्टार बरोबर चित्रपट मिळाल्याने तिने अ‍ॅक्ट्रेस बनण्याचा निर्णय घेतला.>विशाल करवाल‘१९२० लंदन’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारा अ‍ॅक्टर विशाल करवालला पायलट बनायचे होते. पण नशिबाने त्याला अ‍ॅक्टर बनवले. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, ‘आजही तो फ्लाइंगला मिस करतो.’>स्मृती इराणीस्मृती इराणी लहानपणापासून मीडिया क्षेत्रात जाण्यास इच्छुक होत्या. पण त्यांनी पत्रकार बनावे हे त्यांच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ब्युटी प्रॉडक्टची मार्केटिंग केली. त्यावेळी कुणीतरी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. पण, त्यात यश मिळाले नाही. त्यांना एअर होस्टेसची नोकरीही नाकारली गेली. पैसे मिळवण्यासाठी त्यांनी रेस्तराँमध्येही काम केले. त्यानंतर अ‍ॅक्टिंगची संधी मिळाली आणि पुढे काय झाले ते सर्वांनाच माहिती आहे.>महेंद्रसिंह धोनीभारतीय टीमचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी राहिलेला आहे. क्रिकेटमध्ये मोठी ओळख निर्माण करणारा धोनी हा शालेय दिवसांत फुटबॉल खेळायचा आणि त्यातही तो गोलकीपर होता. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो खरगपूरच्या एका क्लबतर्फे खेळलाही होता. पण त्याच्या नशिबात कदाचित क्रिकेटर बनणेच लिहिलेले होते.