शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बल्लारपूर पेपर मिल सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

सुमारे ५ हजार कर्मचारी असलेले हे मोठे उद्योग लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवसांपासून बंद आहे. मात्र कोविड १९ च्या काही अटी कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या कागद उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेचा पहिला टप्पा बांबू कटिंग केला जाणारा चिप्पर विभाग गेल्या दोन दिवसांपासूनच सुरू झाला आहे.

ठळक मुद्देकामगारांना दिलासा। व्यवस्थापनाने केले नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शहराची अर्थवाहिनी असलेले येथील बल्लारपूर पेपर मिल २० एप्रिलपासून सुरू होणार आहे. कंपनीतील सातव्या क्रमांकाच्या पेपर मशीनकडून कागद उत्पादन त्याच दिवसापासून सुरू होईल, अशी माहिती बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे यांनी शनिवारी दिली .सुमारे ५ हजार कर्मचारी असलेले हे मोठे उद्योग लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवसांपासून बंद आहे. मात्र कोविड १९ च्या काही अटी कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या कागद उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेचा पहिला टप्पा बांबू कटिंग केला जाणारा चिप्पर विभाग गेल्या दोन दिवसांपासूनच सुरू झाला आहे. पुढील टप्प्यातील विभागाचे सुमारे ५०० कर्मचारी कामावर येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. बल्लारपूर पेपर मिलचे बल्लारपूर युनीट प्रमुख सी. एच. वरलु आणि माजी खासदार व पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी हा उद्योग सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते. हा मोठा उद्योग पूर्वरत सुरु झाल्यानंतर शहराचे चैतन्य परत येणार आहे.