शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

डाक विभागातील कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईने नागरिक त्रस्त

By admin | Published: September 18, 2015 1:01 AM

येथील केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या डाक विभागाची वेळ सकाळी ८ वाजतापासून असतानादेखील तब्बल एक तास उशिरा कर्मचारी येत असल्याने ....

मूल : येथील केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या डाक विभागाची वेळ सकाळी ८ वाजतापासून असतानादेखील तब्बल एक तास उशिरा कर्मचारी येत असल्याने नागरिकांना तासन् तास वाट पहावी लागते. त्याचबरोबर कर्मचारी ग्राहकांशी सौजन्याने वागत नसल्याने सगळेच त्रस्त झाले आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे, अशी मागणी जनतेने केली आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मूल शहरात मध्यवर्ती ठिकाणी डाक कार्यालय आहे. याठिकाणी डाक विभागाच्या विविध योजना, सोबतच स्पीड पोस्ट, मनिआर्डर, व्ही.पी., बचत खाते आदी व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक डाक कार्यालयात येतात. सकाळी दररोज ८ वाजता डाक विभागाचे कार्यालय उघडावे, असा नियम असताना मात्र तब्बल एक तास उशिरा कार्यालय उघडले जाते. तोपर्यंत ग्राहक येऊन कार्यालय उघडण्याची वाट बघत असतात. कुणी काही बोलले तर आपण केंद्र शासनाचे कर्मचारी आहोत, असा आव आणूनते बोलतात. कर्मचाऱ्याबरोबरच पोस्ट मास्तर देखील उशिरा येत असल्याने बचत खात्याचे व्यवहार व्हायला बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)