शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

वाघाच्या भीतीने झाडावरून शेताची राखण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:21 IST

वन्यजीवनांकडून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेताची राखण करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने चक्क झाडावरच राखणीचा मारा बांधला. या माऱ्यात बसून शेताची राखण सुरू आहे.

ठळक मुद्देजंगलालगत शेती : शेतराखणीसाठी कुडेनांदगावच्या बळीराजाची नामी शक्कल

दिलीप बच्चूवार ।लोकमत न्यूज नेटवर्कधाबा : वन्यजीवनांकडून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेताची राखण करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने चक्क झाडावरच राखणीचा मारा बांधला. या माऱ्यात बसून शेताची राखण सुरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. अवनीचे शिकारप्रकरण देशात गाजत आहे. अवनीवरून वन्यजीवप्रेमी, गावकरी आमनेसामने उभे झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील काही भागात वाघ, बिबटांचे हल्ले सुरूच आहेत.बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी करीत संतप्त गावकऱ्यांनी कोठारी वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. एकीकडे वन्यजीवाकडून शेतीचे नुकसान होत आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, अशा बिकटस्थितीत शेतीची राखण करण्याचा प्रश्न बळीराजासमोर उभा झाला आहे. शेतातील उंचवट्यावर मारा बांधून शेतीची राखण बळीराजा करीत आहे.कुडेनांदगाव येथील हिराजी नामदेव कोरडे या शेतकऱ्याने चक्क झाडावरच मारा उभा केला. कोरडे यांची शेती जंगलालगत आहे. शेतात वन्यजीवांकडून मोठा हैदोस सुरू असतो, हे विशेष.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती