शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:06 PM

सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर अनिष्ठ परिणाम

राजु गेडाम।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.शहरातील ५० खाटांच्या रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण उपचाराकरिता येतात. मात्र ७० ते ७५ रुग्णांवर बेडअभावी खालीच उपचार करण्याची वेळ आली. १०० खाटांचा प्रस्ताव धुळखात आहे. २४ तास रुग्णसेवा केल्याने वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची मानसिकता ढासळत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. उपजिल्हा रुग्णालयात १ वैद्यकीय अधीक्षक, आठ वैद्यकीय अधिकारी व १२ परिचारिकांची पदे मंजूर आहेत. प्रदीर्घ काळानंतर वैद्यकीय अधीक्षकाचे पद भरण्यात आले. सध्या डॉ. बाबर हे पदावर कार्यरत आहेत. मात्र वैद्यकीय अधिकारी तीन आणि १२ पैकी सात परिचारिकाच कार्यरत असल्याने कामांचा ताण वाढला. वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची पाच पदे रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकाºयांची ताराबंळ उडत आहे. वैद्यकीय अधिकाºयांना २४ तास सेवा द्यावी लागत असल्याने त्यांचीही मानसिकता बिघडत असल्याचे दिसून येते. रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांची मानसिकता ठिक असली पाहिजे. मात्र, कामाचा भार अद्याप कमी झाला नाही. आंतर रुग्णालयात ५० बेडची व्यवस्था असल्याने दररोज येणाºया रूग्णात वाढ होत आहे. परिणामी, बºयाच रुग्णांवर खालीच उपचार करावा लागत आहे. बाह्य रुग्णालयात सुमारे ७०० रुग्णांची नोंद होत असल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाला आहे.रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासनाकडे १०० खाटाच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याला तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालयात मंजूर असलेले वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरल्यास तालुक्यातील हजारो रुग्णांची हेळसांड थांबू शकते.ुुुुु रूग्णांच्या संख्येनुकसार वैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. रिक्त पदे भरल्यास ताण कमी होऊन योग्य सेवा देण्यास उपयुक्त ठरेल.-डॉ. सुर्यकांत बाबर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, मूल