शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

कपाशीवरील बोंडअळीने शेतकरी हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:00 AM

मागील वर्षी कपाशीवरील बोंडअळीने थैमान घातल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कपाशीला प्रचंड फटका बसला. यावर्षी तर सुरुवातीपासूनच पिकावर बोंडअळी आल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांच्या कपाशीवर बोंडअळी दिसून येत असल्याने शेतकरी प्रचंड हादरले आहेत.

ठळक मुद्देचिंतेचे वातावरण : पीक उद्ध्वस्त होण्याच्या धोका

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मागील वर्षी कपाशीवरील बोंडअळीने थैमान घातल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कपाशीला प्रचंड फटका बसला. यावर्षी तर सुरुवातीपासूनच पिकावर बोंडअळी आल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांच्या कपाशीवर बोंडअळी दिसून येत असल्याने शेतकरी प्रचंड हादरले आहेत.मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यालाच नाही तर अख्या महाराष्टÑात बोंडअळीने थैमान घातले होते. बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केल्याने त्याचा मोठा फटका बसला होता. कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. कापूस पिकावरच शेतकºयांची आर्थिक धुरा अवलंबून आहे.बोंडअळीने गेल्या वर्षी पांढरे सोने उद्ध्वस्त झाले. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही भरुन निघाला नाही. यावर्षी खरीपाच्या सुरुवातीपासूनच बोंडअळी असल्याची चर्चा असून बोंडअळीला प्रतिबंध म्हणून शेतकरी विविध उपाययोजना करताना दिसतात.या वर्षीही बोंडअळीचा मोठा विपरीत परिणाम कपाशी पिकावर होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते.राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा तालुके कापूस पिकासाठी अग्रेसर मानले जातात. या तालुक्यात पांढरे सोने म्हणून कापूस पिकाला सर्वाधिक पसंती दिली जाते. कापूस नगदी पीक असल्याने सारी भिस्त कापसावर अवलंबून आहे. परंतु, यावर्षी सुरुवातीपासूनच बोंडअळी पतंग आल्याने कपाशीचे पीक यावर्षीही उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी