शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

इरई धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडले

By admin | Published: September 19, 2015 1:08 AM

संततधार पावसामुळे इरई धरण तुडुंब भरले असून चारगाव धरणातील पाणी धरणात येत असल्याने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे.

चारगाव ओव्हरफ्लो : आठ तासानंतरही पाण्याची पातळी २०७.५०० एवढीच आहेदुर्गापूर : संततधार पावसामुळे इरई धरण तुडुंब भरले असून चारगाव धरणातील पाणी धरणात येत असल्याने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. दरवाजे उघडून आठ तासांचा कालावधी लोटला.परंतु पातळी २०७.५०० एवढीच आहे.दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाने २०७.५०० मीटर पाण्याची पातळी गाठली. याशिवाय चारगाव धरण ओव्हरफ्लो झाले. त्याचे सारे पाणी इरई धरणात येत आहे. सातत्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. तरीही पाण्याची पातळी कमी होत नसल्याने दुपारी १ वाजता पुन्हा दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. पाचही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग होत असतानाही पातळी कमी झाली नाही. परिणामी दोन दरवाजे अर्ध्या मीटरने वाढविण्यात आले आहे. सध्या पाचही दरवाजे एक मीटरने उघडे असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अद्यापही पाण्याची पातळी २०७.५०० मीटर एवढीच स्थिर आहे. पाण्याची पातळी कमी न झाल्यास पुन्हा दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वार्ताहर)