शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत कौर ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
4
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
5
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
6
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
7
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
8
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
9
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
10
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
11
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
12
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
13
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
14
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
15
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
16
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
17
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
18
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
19
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
20
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर

एकजुटीने विदर्भ मिळवा!

By admin | Published: September 23, 2016 1:07 AM

वेगळ्या विदर्भाची लढाई ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आपली शक्ती आणि आंदोलनाची गती पाहून

वामनराव चटप : विदर्भवाद्यांचा मेळावाचंद्रपूर : वेगळ्या विदर्भाची लढाई ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आपली शक्ती आणि आंदोलनाची गती पाहून विदर्भद्रोही चवताळले आहेत. त्यांचा संयम सुटत चालला आहे. ते आपल्यावर हल्ले करायला लागले आहेत. आपल्या सभा उधळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच्या मुकाबला आपल्याला संघटित राहुन करावयाचा आहे आणि विदर्भ मिळवायचा आहे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.चंद्रपूर येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात विदर्भवाद्यांच्या मेळाव्यात अ‍ॅड. चटप बोलत होते. हा मेळावा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विदर्भराज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, विदर्भ आझाद काँग्रेसचे अध्यक्ष अय्युबभाई कच्छी, नीळकंठराव कोरांगे, नितीन भागवत, प्रा. एस. टी. चिकटे, प्रभाकरराव दिवे, अशोक मुसळे, सीपीआयचे अनंता येरणे, डॉ. नामदेवराव कन्नाके आदींनी मार्गदर्शन केले. मंचावर प्रा. अनिल ठाकुरवार, सुभाष थोरात, प्रवीण मोरे, गोपी मिक्षा, कपिल इद्दे, रवींद्र गोखरे, अ‍ॅड. शरद कारेकार, मारोतराव काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार यांनी केले आणि संचालन सचिन आक्केवार यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सूरज गावंडे, सोनल येरेवार, अनुराधा बिर्लाबल, मंगला माडोरे, सुनील पानपट्टे, स्वप्निल नरूले, अमोल नेदुनवार, शांताराम पानघाटे, योगेश जाफराबादी, गोपी भानारकर, अनिकेत शेंडे, खेमराज उमरे, सूरज माडुरवार, शुभम डोंगरे, सागर यादव, अरशद कच्छी आदींनी परिश्रम घेतले. अखेरीस विदर्भवाद्याना शपथ दिल्यानंतर मेळाव्याची सांगता झाली. (प्रतिनिधी)