शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दुष्काळ घोषित करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

By admin | Published: January 13, 2016 1:22 AM

अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गुंजेवाही : अपुऱ्या पावसाने तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाचे नुकसान झाले. शासनाने सिंदेवाही तालुका दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी माजी उपसभापती विरेंद्र किशोर जयस्वाल यांनी केले आहे.तालुक्यात मागील वर्षी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पीक कर्ज, सावकारी कर्ज, उसनवार रक्कम घेवून धानाची लागवड केली. अपुऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पडीत राहिली. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या धान पिकांचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावाने धानपीक नेस्तनाबूत झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात आहे. आर्थिक संकटामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विचारात शेतकरी सापडला आहे. धान खरेदी केंद्र सर्व ठिकाणी सुरु न झाल्यामुळे खासगी व्यापारीही शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. शासनाकडून शेतकरी विरोधी धोरण राबविले जात आहे. धानपीक परवडत नसल्याने तसेच अनेकांनी लागवड केलेल्या धानाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी योग्य ते पाऊल उचलून सिंदेवाही तालुका दुष्काग्रस्त घोषित करण्याची मागणी माजी उपसभापती विरेंद्र किशोर जयस्वाल यांनी केली आहे. याची शासनाने दखल घ्यावी. (वार्ताहर)