शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

गोसेखुर्दचे पाणी ठरले शेतकऱ्यांसाठी मारक

By admin | Published: January 16, 2016 1:04 AM

खरीप हंगामात पीक वाचविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकून ओव्हरवेस्ट आसोला मेंढा तलावात टाकण्यात आले.

पीक बुडूनही मदत नाही : शेतकऱ्यांना कडधान्यही घेता आले नाहीचंद्रपूर: खरीप हंगामात पीक वाचविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकून ओव्हरवेस्ट आसोला मेंढा तलावात टाकण्यात आले. परिणामी मामा तलावाखाली अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने धानाचे उभे पीक कुजून सडल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे कडधान्याचे पीकही या शेतीत घेता येत नाही. असे असले तरी या शेतकऱ्यांना अद्याप काहीच मदत मिळाली नाही. याबाबत गोसेखुर्द विभाग व उपविभाग महसूलला निवेदन देऊनही हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवित असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.सावंगी दीक्षित व उसरपारचक येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित मालकी हक्क सर्वे नं. ६३. ८०, ८४, ६०, ५९, ४१, ६६, ६१, ५७/३, ५७/२, ८१, ५४, ८२, ८३ ही शेती मामा तलावाला लागून आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून मामा तलावात टाकण्यासाठी प्रथम मार्ग काढण्यात आला. या ठिकाणी पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करुन नेते मोकळे झाले. परंतु या शेतकऱ्यांच्या समस्येबाबत साधी विचारपूसही केली नाही. या शेतात धान रोवणी केली होती, सततच्या पाण्याने धानाचे शेत तुडूंब भरुन उभे पीक कुजले. वर्षभराचे आर्थिक उत्पन्न या शेतातून मिळत होते. परंतु पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या हातात काहीच न आल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. याबाबत तक्रारीनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले. परंतु नंतर काहीच झाले नाही. शेतकरी कार्यालयाचा चकरा मारुन थकले. मात्र, या शेतकऱ्यांना छदामही मिळाली नाही. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. (शहर प्रतिनिधी)