शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

माजरी परिसरात अवैध रेती उत्खनन

By admin | Published: January 13, 2016 1:32 AM

मागील दोन महिन्यांपासून शिरना नदी, कोंढा नाला, चालबर्डी नाला, पळसगाव व वर्धा नदीच्या घाटांवरुन अवैधरित्या रेती उत्खनन होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावणारमाजरी : मागील दोन महिन्यांपासून शिरना नदी, कोंढा नाला, चालबर्डी नाला, पळसगाव व वर्धा नदीच्या घाटांवरुन अवैधरित्या रेती उत्खनन होत आहे. यामुळे जलस्तर घटत आहे. परिणामी येत्या उन्हाळ्यात या परिसरात जलसंकटाचा मोठा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात जनावरांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे. रेती चोरीमुळे शासनाच्या तिजोरीला चुना लागत आहे. त्यातून आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे परिसरात होत असलेल्या अवैध रेती उत्खननावर आळा बसवावा, अशी मागणी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष रवी कुडदुला व सामाजिक कार्यकर्ते राजेश रेवते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. हे अवैध रेती उत्खनन मध्यरात्रीनंतर ते पहाटे दरम्यान होत असते. यापूर्वी तहसिलदार व पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली. मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.वारंवार तक्रारी-विनंती करूनही कारवाई होत नाही. यामुळे रेती माफीयांसोबत स्थानिक पोलीस व महसूल विभाग यांची साठगाठ असल्याची शंका या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. रेती चोरीवर आळा बसवावा अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, ना.हंसराज अहीर, आ. बाळू धानोरकर यांना पाठविण्यात आल्यात. (वार्ताहर)