शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
2
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
3
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
4
जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?
5
Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा
6
वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?
7
हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."
8
AUS vs IND: 'पुणे-मुंबई मार्गावर' मिळणार ऑस्ट्रेलियाचं तिकीट; Cheteshwar Pujara ही शर्यतीत
9
Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
10
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
11
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
12
Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
13
गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!
14
Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
15
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
16
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा
17
Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?
18
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
19
Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
20
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 

वाढत्या डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:31 AM

चंद्रपूर : कोरोना नियंत्रणात आला असला तरी जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण ...

चंद्रपूर : कोरोना नियंत्रणात आला असला तरी जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना काळात परिस्थीती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महापौर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

पावसाळा असल्याने शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. गटारी ब्लॉक झाल्याने त्यातील पाणी बाहेर रस्त्यावर वाहताना दिसून येत आहे. कचरा घनकचरा ठिकठिकाणी साचला आहे. यावर आळा घालण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी. सर्व गटारींवर योग्य ती रासायनिक फवारणी करावी, नाल्या-गटारी साफ करावे तसेच डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजस खोब्रागडे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रेमदास बोरकर, महिला जिल्हा अध्यक्ष मृणाल कांबळे, शहर अध्यक्ष सुरेश शंभरकर, लीना खोब्रागडे, अश्विनी खोब्रागडे, अश्विनी आवळे, ज्योती शिवणकर, गीता रामटेके, प्रा. नागसेन वानखेडे, महादेव कांबळे, वामनराव चांद्रिकापुरे, बंडू दुधे, माणिक जुमडे, शुभम शेंडे, दिलीप खाकसे आदींनी केली आहे.