शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

नाशिवंत होणारा भाजीपाला व फळे अधिक काळ टिकण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:32 AM

टाळेबंदी उठविल्यानंतर भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कमी दरात भाजीपाला विक्री करावा लागत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादनाचा खर्चही निघत ...

टाळेबंदी उठविल्यानंतर भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कमी दरात भाजीपाला विक्री करावा लागत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजीपाल्याच्या दराविषयी धोरण ठरवावे. शेतकऱ्यांना न्याय दयावा, अशी विनंती मूल येथील भाजीपाला उत्पादक मंगेश पोटवार यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. ना. भुसे यांनी भाजीपाला उत्पादकांची कैफीयत ऐकून घेतली. भाजीपाल्याचे दर कमी असल्याचे मान्य करताना एमआरपीअंतर्गत भाजीपाल्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी विभागाच्या वतीने प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. भाजीपाला उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या भरमसाठ वाढलेल्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने योजना हाती घ्यावी, याकडेही त्यांचे लक्ष वेधले. यावेळी उत्पादकांच्या अडचणी समजून घेतल्या.