शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
2
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
3
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
4
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
5
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
7
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
9
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
10
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
11
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
13
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
14
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
15
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
16
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
17
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
18
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
19
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
20
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?

बल्लारपुरात रंगली लोकशाहीरांची मैफिल; वामनदादांच्या गीतांनी आठवणीला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:32 AM

बल्लारपूर : बाबासाहेबांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या पहिल्या पिढीतील धगधगता निखारा लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी गेली ६० वर्षे ...

बल्लारपूर : बाबासाहेबांच्या विचारांची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या पहिल्या पिढीतील धगधगता निखारा लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी गेली ६० वर्षे विविध विषयांवर गीत लेखन करून व लोकगीतांमधून दादांनी लोकांना जागृत केले. त्यांनी लिहिलेल्या व गायिलेल्या गीतांनी त्यांच्या जयंतीनिमित्त आठवणीला उजाळा देण्यात आला.

वामनदादा कर्डक यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त गोरक्षण वॉर्डातील आम्रपाली बुद्ध विहार येथे (सात खोली) हा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ॲड. प्रियंका चौहान, कवी नरेंद्र सोनारकर, कशिश वेले, दीक्षा दयानंद, अलका गुढे, कपिल ढाले, अजय चौहान यांनी वामनदादांच्या आठवणी सांगून त्यांची अजरामर गीते तुफानातले दिवे, भीमा तुझ्या मताचे, दलित शोषित, पीडितांच्या विविध विषयांवर भाष्य करणारी गीते गाऊन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. रजनीश खेकारे, क्षितिज खैरकर, रितिक खैरकर, शोभना शंभरकर, प्राजक्ता पाटील, पीयुष बैस, क्रिस्टीफर अंथोनी यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.