शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरपंचांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:18 AM

वास्तविक, संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतींची कर वसुली बंद आहे. दुसरा स्त्रोत नसल्यामुळे वीज बिलाचा भरणा कसा करायचा, ...

वास्तविक, संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतींची कर वसुली बंद आहे. दुसरा स्त्रोत नसल्यामुळे वीज बिलाचा भरणा कसा करायचा, अशा बिकट अवस्थेत ग्रामपंचायती सापडल्या आहेत. कर वसुलीशिवाय इतर दुसरे कोणतेही आर्थिक स्त्रोत नाहीत. महाराष्ट्र शासनाकडून १५ व्या आयोग निधीतून वीज बिलाचा भरणा करण्याबाबतच्या सूचना या संबंधित ग्रामपंचायतींना प्राप्त झालेल्या आहेत. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या थकीत विद्युत बिलाचा भरणाही याच निधीतून करावा लागतो. निधीची कमतरता आहे. बहुतांश ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती हलाकीची व दयनीय आहे, ही व्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून सरपंचांनी मांडली आहे.

१५ व्या वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतींना आधीच अपूर्ण निधी उपलब्ध झालेला आहे. त्यात थकीत वीज बिलाची रक्कम ही अतिशय जास्त आहे. निधी हा फक्त विद्युतकरिता वापरल्यास ग्रामपंचायतअंतर्गत आदिवासी तांडा क्षेत्र, दलित वस्ती व मागासवर्गीय वस्तीसह संपूर्ण विकास कामे व पाणी पुरवठा योजना बंद पडण्याचा धोका आहे, याकडेही लक्ष वेधले आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन थकीत बिलाचा भरणा जिल्हा परिषदेने करावा व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा महावितरणने खंडित करू नये, अशी मागणी एकोणाचे सरपंच गणेश दामोदर चवले, आनंदवन सरपंच रुपवंती मधुकर दरेकर, मारडाच्या माजी सरपंच योगिता लीलाधर पिंपळशेंडे, माढेळी सरपंच देवानंद मोतीराम महाजन, पाटाळा सरपंच विजेंद्र बाबाराव वानखेडे, शेंबळ सरपंच बालाजी रामचंद्र जीवतोडे, अरुण खारकर, वनोजा सरपंच शाबुबाई प्रकाश उताने, अंजू रूपेश लांडे, निर्मला पांझुर्णी सरपंच सुनील दडमल, गजानन तिरुपती पाटील, मनोहर डोरलीकर, गजानन काळे, साहेबराव ठाकरे, श्रीकृष्णजी धुरपुढे, वासुदेव ठाकरे, सूरज मेश्राम, बालाजी काळे, तहूर शेख उपस्थित होते.

===Photopath===

290621\img-20210629-wa0017.jpg

===Caption===

image