शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

सेल्फीचा नाद करायचा नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:38 PM

मोबाईल आज सर्वांसाठी आवश्यक गरज झाली आहे. लहान असो की, मोठे सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यात आपले वेगवेगळे छायाचित्र काढण्यासाठी तरुण- तरुणींना सेल्फीने वेड लागले आहे. वाटेल तेथे व आहे त्या स्थितीत वेगवेगळे सेल्फी काढण्याचे प्रकार वाढत आहे. वाहन चालवितांनाही सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सेल्फीचा अतिरेक कमी करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देवाहतूक नियमांचे करा पालन : अपघात टाळण्यासाठी पुढाकाराची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोबाईल आज सर्वांसाठी आवश्यक गरज झाली आहे. लहान असो की, मोठे सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यात आपले वेगवेगळे छायाचित्र काढण्यासाठी तरुण- तरुणींना सेल्फीने वेड लागले आहे. वाटेल तेथे व आहे त्या स्थितीत वेगवेगळे सेल्फी काढण्याचे प्रकार वाढत आहे. वाहन चालवितांनाही सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सेल्फीचा अतिरेक कमी करणे गरजेचे आहे.कुठलेही भान न ठेवता कोणत्याही क्षणी व अकारण होणारे सेल्फी चित्रण सध्या समस्या ठरत आहे. सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमात सेल्फीच्या नादात होणाऱ्या बेभान हालचाली संशोधनाचा विषय ठरत आहे.लग्न समारंभासारखे आनंदाचे क्षण असो किंवा दु:खद घटना. त्याचे होणारे चित्रण म्हणजे एक प्रकारची अवहेलना होताना दिसत आहे. यामुळे आपला मोबाईल प्रोफाईल तर छान निघतील पण व्यक्तीगत प्रोफाईल खरब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा विषय आता काही नवीन नाही, त्याबरोबर नवीन तंत्रज्ञान म्हणजे पर्वणी, मॉडर्न युगात तंत्रज्ञान माणसाला मिळालेले वरदान आहे. याला चांगल्या प्रकारे वापरल्यास त्याचा फायदा होतो. मात्र अतिरेक केला तर त्यापासून नुकसानही होते. प्रत्येकाने आपापल्या परीने असलेल्या साधनांचा वापर करुन पाहिजे त्यावेळी हवे तेवढे फोटो काढणे फॅशन झाली आहे.विशेष म्हणजे, पूर्वी सारखे रोल खराब व्हायची भीती पण नाही. हवे तेवढे काढा आणि पाहिजे तेवढे ठेवून बाकीचे डिलीट करता येतात. यामुळे नुकसान किंवा फायद्याची भीतीची नाही. लग्न समारंभात जाण्याचा योग हल्ली वाढला आहे. वर-वधूचे होणारे छायाचित्रण समजण्यासारखे आहे. पण वर-वधूच्या मंचावर येणारे युवक- युवतीचे सुरु असलेले सेल्फी प्रदर्शन चाळयासारखे वाटतात. एकीकडे होणारी धार्मिक विधी आणि दुसºया बाजूला होणारे सेल्फी चित्र हास्यास्पद तेवढेच लाजिरवाना प्रकार वाटतो.बेभान क्लिकएखाद्या समारंभात पाहूने मंडळीची रेलचेल आणि सेल्फी काढणाऱ्यांची बेभान क्लिक हसू तेवढे राग आणणारे असते. विशेष म्हणजे, या सेल्फीच्या नादात कित्येक अपघात घडले आहेत. वाहन चालविताना किंवा धोकादायक जागेवर उभे राहून सेल्फी काढल्याने जिवावरही बेतले आहे.