शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

ग्रामीण भागातील घरकूलाचा प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:36 AM

तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व सबरी घरकूल योजना राबविली जाते.

ठळक मुद्देसरपंच संघटनेची मागणी: संवर्ग विकास अधिकाऱ्यांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व सबरी घरकूल योजना राबविली जाते. ग्रामीण भागातील प्रलंबीत घरकुलाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी बल्लारपूर तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी येथील संवर्ग विकास अधिकारी संध्या दिकोंडावार यांच्याशी घेतलेल्या बैठकीत केली.पंतप्रधान घरकूल योजनेत शासनाकडून शहर व ग्रामीण भागात भेदभाव केला जात आहे. शहरातील लाभार्थ्याला दोन लाख ५० हजार रुपये तर ग्रामीण भागातील लाभार्थ्याला दीड लाख रुपये अनुदान घरकूल बांधकामासाठी दिले जाते. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. घरकूल योजनेत भेदाभेद न करता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी केली.तत्पूर्वी येथील पं. स. सभागृहात ग्रामंपंचायत स्तरावरील विविध समस्या शासन स्तरावर सोडविण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालका सरपंच संघटनेची कार्यकारीणी गठित करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी कोठारी येथील सरपंच मोरेश्वर लोहे, सचिव बामणी (दुधोली) येथील सरपंच सुभाष ताजने, उपाध्यक्ष सरपंच रिता जिलटे, सहसचिव प्रमोद देठे नांदगाव (पोडे), कोषाध्यक्ष शालिकराव पेंदाम (कवडजई), सहकोषाध्यक्ष बंडू पारखी, सदस्य म्हणून ज्ञानेश्वर टेकाम दहेली, अर्चना वासाडे आमडी, जीवनकला आलाम किन्ही, गिरीधर आत्राम काटवली, शंकर खोब्रागडे पळसगाव, सुशिला मडावी कळमना, वैशाली पोतराजे लावारी, जितेंद्र कुळमेथे यांची निवड केली.