शहरं
Join us  
Trending Stories
1
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
2
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
3
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
4
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
5
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
6
₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?
7
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?
8
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
9
Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!
10
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
11
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
13
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
14
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
15
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
17
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
18
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
19
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
20
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

पाण्यासाठी मनपावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:43 PM

शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढला. एक आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा नियमित न केला नाही तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

ठळक मुद्देजलकपात बंद करण्याची मागणी : एक आॅक्टोबरपासून नियमित पुरवठा-आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले. इरई धरणात मुबलक जलसाठा असूनही केवळ कंत्राटदाराला फायदा पोहचविण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट लादत आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढला. एक आॅक्टोबरपासून पाणी पुरवठा नियमित न केला नाही तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.उन्हाळ्यापासून सुरु असलेले जलसंकट मनपाच्या बेजबाबदारपणामूळे पावसाळ्यातही कायम आहे. इरई धरणात मुबलक पाणीसाठा असूनही दोन दिवसाआड पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मनपावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात जैन भवनापासून झाली.मोर्चेकरी मनपा कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर सत्ताधारी पदाधिकाºयांविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, एक आॅक्टोबरपासून शहरातील पाणी पूरवठा नियमीत करु, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. आंदोलनात विनोद अनंतवार, रुपेश पांडे, सुनील पाटील, इरफान शेख, प्रकाश चंदनखेडे, राशीद हुसैन, अब्बास, वंदना हातगावकर, संतोषी चव्हाण, दुर्गा हातगावकर, राजेश मांगुळकर, सुधीर माजरे, दिपक पद्मगीरीवार, पंकज चिमुरकर, इमरान खान, प्रणीत वडपल्लीवार, मुन्ना जोगी, टिकाराम गावंडे, पुष्पा प्रसाद, पंकज दीक्षित, विलास सोमलवार उपस्थित होते.